Saturday, September 26, 2015

बोध कथा १

चार मेणबत्त्या एक मेकांशी बोलत होत्यापहिली म्हणाली, “माझ नाव शांती आहेपण कोणीच मलात्यांच्या र्हदयात तेवत ठेवत नाहीमला गेलंच पाहिजेमाझा काहीच उपयोग नाही.” आणि अत्यंत दुखीअतःकरणाने ती विझलीदुसरी म्हणाली, ” माझ नाव विश्वसनीयताविश्वासपण माझाही तसाकाहीच उपयोग नाहीमाझी हि तशी अपरिहार्यता राहिली नाहीमला तरी तेवत राहून काय उपयोग?आणि दुसरी हि शांत पणे विझून गेलीतिसरी म्हणालीमाझं नाव प्रेम आहेआता माझ्यात सुद्धा तेवतराहाण्याच त्राण नाही राहिलंलोकांना माझं महत्व नाहीलोक आजकाल आपल्या जवळच्या वर सुद्धाप्रेम करायला विसरले आहेतसगळीकडे स्वार्थ बोकाळलायतिसरी सुद्धा विझून गेलीतिन्हीविझलेल्या मेणबत्त्या मधून नैराश्याचा धूर निघत राहिलंबराच वेळ.
आणि त्या खोलीत एक लहान मुल आलंअचानकत्यानं पाहिलतिन्ही मेणबत्त्या विझल्या होत्यातेम्हणालंतुम्ही का विझून गेलाततुम्ही तिघांनी शेवट पर्यंत तेवत राहायला हवं होतअसं म्हणत ते मुलरडायला लागलंअरे बाळारडू नकोसमी आहे  अजूनचौथी मेणबत्ती म्हणालीजी अजून तेवत होती.माझ नाव आशामी आहे अजून आपण त्या तिघींना पुन्हा प्रज्वलित करूयात्या मुलाच्या डोळ्यात एकवेगळाच तेज झळकलंअतीव आनंदाने त्याने इतर तीन मेंबात्त्याना पुन्हा प्रज्वलित केलं.
म्हणतात ना आशेची ज्योत कुठल्याही परिस्थितीत आपण आपल्या आयुष्यात सतत तेवत ठेवली तर शांतता, विश्वास, प्रेम आणि आशा आपण जिवंत ठेऊ शकतो. होय ना?

No comments:

Post a Comment